Friday, May 30, 2008

ठेव विश्वास माज्यावर.........

ठेव विश्वास माज्यावर
असे कधी म्हाणु नकोस
मित्र आहें मी तुजा
हे कधी विसरु नकोस ||१||

नाते आपले हे प्रेमाचे
अखंड चालू राहू दे
समजून घेतलेस तू मला
मैत्री अशीच वाहू दे||२||

ना मंजूर जर असेल लोकाला
मैत्री आपली सत्याची
जीवन मरण देवाच्या हातात
शरीर मातीच्या मित्याची ||३||

मित्र म्हणजे भावुच आहें
जीवलग, सखा कोणीही समज
दोस्ती आपली पक्की ठेव
तू आता हे लवकर उमज||४||

::chimnitai........

Wednesday, May 7, 2008

मग सांगतो प्रेम माजे .......

वेळ येवुदे अ रे सागरा
मग सांगतो प्रेम माजे
खोल कीती ते.......

वेळ येवुदे अ रे पर्वता
मग सांगतो प्रेम माजे
उंच कीती ते........

वेळ येवुदे अ रे पाखरा
मग सांगतो प्रेम माजे
थ्व्थ्वे कीती ते........

वेळ येवुदे अ गं नर्मदे (नदी )
मग सांगतो प्रेम माजे
उथळ कीती त.......े

वेळ येवुदे अ रे पवना (हवा )
मग सांगतो प्रेम माजे
भ्रमर कीती ते........

वेळ येवुदे अ रे अर्जुना
मग सांगतो प्रेम माजे
लक्ष्नीय कीती ते........

वाट पाहतो त्याची मी
कधी येइल ते.......

अश्रू गाळतो मोत्याचे
आठव्नीत ओघ्ळ्तात ते .......

♥ चिमणीताई♥

अस्चं असतं .....

दोन पावलं
.....तू चाल
दोन पावलं
.....मी चालतो
तुजे आणि
....मज़े सुर
कुठवर जुळतात
.....ते पाहतो
माजा प्रवास
....कठीण आहे
तुज़ी साथ
....हवी आहे
पाव्लान्मागे पावुल
.....पडू दे तुज
वीसंगती नको सम्जू
....हे प्रेम आहे माजे
माजा विचार
....मनात घुन्गाविल तुज्या
रुदयावर हाथ ठेव
.....आणि महं तूच माजा
माज्या एत्केही
.....जवळ येवु नको
की सवय
....होईल तुज़ी
प्रेम मात्र कर
...आभाळा एवढे
मी होइन तुजा
....तू हो माजी

♥ चिमणीताई♥

"वादळवाट"

या वाटेवर चालताना ,
ना तहान लागे ना भूक
आत्माच मला वीचारी,
तू काहून आहेस मूक

अन्धाराच्या बाजारात जर,
वीकता आला प्रकाश
"वादळवाट" आहे ही ,
ना जमीन ना आकाश

प्रेमाचे सुख ,
मीळत नसे कुना
आपले ते आपले ,
पर्क्याला का हीना

जो तो आपले ,
सुख पाहतो
सुखासाठी का होईना,
दुखाच्या पाण्यात नाह्तो

शेवटी का होईना,
सत्य जगाला कळते
मात्र आपले पाऊल,
वादळवाटे कड़े काहून वळत

♥ चिमणीताई♥

वेडे विचार.........

कधी येइल उद्या?..........
आजचा दीवस् जात का नाही?........
मागे परतून पाहावेसे
नाही वाटत आता............

प्रयत्न चालू ठेवले
पण रीत भात नाय माहीत........

खुल्या रुद्याने आसमान ओतले
नफ़ा या तोटा नाय माहीत.......

मित्राचे नाते तेवत ठेवले
सखा आवडतो हेही नाय माहीत........


भरपूर लांब जायचे आहे
कोणी रास्ता दाखवा तर........
कोणी साथ देत नाही
जग नाहीतर मर .......
कोणी पाठ्वील का मला
मायदेशीचे आहेर.........
हा भारत देश च
आहे माजे माहेर.......
आता दूर जाते आहे
वेदना होताहेत.........
बस पूरे आता
लोक मात्र पाह्ताहेत ..........

♥ चिमणीताई♥

आणी भुताकाळातच मी फसले.......

कोण मी ?
............मलाच नाही नाहीत ,
कोणी हाक मार्तयं,म्हान्तायं इथे नाही तुजे हीत,

कोण जाणे ?
............कुणास ठावुक ?
मलाही नाही माहित

अधूरी माजी कहानी ...........
जीव जळतोय माजा
होतेय शरीराची हानी............

पौरानीमेचा चंद्र
................अमावस्येला का येत नाही ?
समुद्राची अथान्गता
................मोज्ता का येत नाही ?

ध्यान माजे
...........हरवून बसले मी...........
कोणी हाक मार्तयं,म्हान्तायं
बघ माधवी तो आरसा.........
ध्यान तुजे हर्वु नकोस
समज़ तूच आहे तुज सारखा...........

आरसा कधी
सांगतो आपली कहानी ?
त्यात शोधावी लागते
एक अमर प्रेम कहानी

बस पूरे जाले आता
नको प्रश्न असले
वर्तमान सोडला
आणी भुताकाळ!तच मी फसले

::::::::चिमनी ताई''''''''

दे एक शब्द मुखी

नको फुल्वु मोरा
आता तुजा पीसावा |
वेड लावले मनाला
मनात माज्या वीसावा ||

प्रेमाचा गुलकंद
मी नाही वीसर्नार |
प्रीती माजी खरी होती
ती नाही मालव्नार ||

तन -मन -धन
अर्पीले तुला |
मी नाही तुजी
सांग त्या वेड्याला||

मन माजे बेधुंद
जसे वाह्नारे पाणी |
त्यात तू मासा
व्यर्थ तुज़ी जवानी ||

मद्य प्याला पीवुनी
जाला का कोनी सुखी ?
नाद माजा सोड्रे
दे एक शब्द मुखी ||

:चिमनी ताई