
बदलत राहतात ,
ऐका मागोमाग एक
नशीबच बनुन वागतात.......!!
तीनच ॠतु
आयुष्यात पण येतात
तिन पगड्या घेवून
विरून जातात ......!!
बाल पनापासुन तरुण
वयापर्यंत काहीच कळत नाही ,
तरुण पन गेले की
म्हातार्पनात ही काहीच कळत नाही ,
बालपन म्हणजे
पावसाळा असतो ,
हिवाला ,उन्हाला तरुण
म्हातार वयात येत असतो ....!!
ॠतु बदलतात
आणि आयुष्यही बदलणार
बदलत नाही तों
ह्या स्रुष्टिचा घडवणार......!!
जो ॠतु ही घडवतों
आयुष्यही घडवतों ,
धावतो ,पडतो
आपल्या बरोबर धडपडतो....!!
पुन्हा ह्या जीवन
चक्र्कात आणून सोडतो ,
तोच तों, बघतो ,
हसतो आणि रडवतो ....!!
तरीही कळुन आणि
वळुन न कळाल्या सारखं ,
गुंत्यात गुंता पडल्या वाणी
सुट्ल्या सारखं
तरीही काळाच्या ओघात
सर्व काही वाहून जाते
माणूस विसरला
तरीही जीवन चक्र तसेच रहाते
.....!!.......चिमनिताई .....!!...

No comments:
Post a Comment