Saturday, August 16, 2008

माणूस ...!!


जीवन शेइली बदलत जाई
जाई बदलत पद्धत
घनगोर अंधारात जो उभा राही
ही ज्याची त्याची पद्धत .....!!

सापडे नाही किनारा त्याला
तों म्हणे प्रतिबिम्ब्ची माझे घर
मध्यावर्ती सापडल्यावर
तळ ही चाखी समशानाच्या वर ....!!

आपूर्त काळी वेळ ही होती
समजुन घेतले अवकाशाला
नाही आता कोण समजावेल
काल युगातील समाजाला ....!!

पुर्तिची ती वेळ निराळि
परंपरेचा दिधला वारा
माणूस झाला जनारान्सारखा
आता तोडून खाई चारा चारा ....!!

मानसातू शक्ति मान तू
बांधू न शकला नयनाना
आता रडतो वर्तमानाला
का शोधतो आहें भुतयान्ना ......!!!


chimnitai...!!

No comments: